Thu, Jan 15, 2026
Sports

साताऱ्याची आदिती स्वामी बनली विश्वविजेती धनुर्धर.

Ashok Ithape
  • PublishedAugust 10, 2023

अवघ्या १७ व्या वर्षी जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धा जिंकताना अदितीने दाखवलेले कौशल्य, अचूकता, स्थिरता कमालीची होती.
अंतिम लढतीत तिने मेक्सिकन बेसेराला १४९-१४७ ने हरवले. भारताच्याच ज्योती वेन्नमने कांस्य जिंकले.

साताराच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा .
शूरवीरांच्या भूमीमध्ये जन्मलेल्या शेरेवाडी गावची कन्या कुमारी आदिती गोपीचंद स्वामी हिला 36 व्या नॅशनल गेम्स गुजरात अहमदाबाद येथे झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांक मिळवून एक इतिहास घडविला. धन्य ते तिचे आई-वडील ,समस्त जिल्हा वाशियांकडून आदिती गोपीचंद स्वामी ला पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!